लांजा तालुक्यातील रहिवासी निनाद सुनील शिंदे या तरुणाला का बर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा राग होता काय माहिती आणि तो तरुण सतत डॉ आंबेडकर यांच्या बद्दल वाईट शब्द बोलत आसे त्यामुळे त्याला अनेकदा आंबेडकरी समूहाकडून समजवून सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु तो तरुण सुधारण्याच नाव काही घेत नव्हता अखेए आंबेडकरी भीमसैनिकांचा राग अनावर झाला आणि मग त्याला चांगलाच धुतला आहे.
त्यामुळे तो तरुण आता माफी हि मागत नाही आणि यासमोर तो डॉ बाबासाहेब आंबेडकर असो किंव्हा इतर कुठले हि महापुरुष यांच्यावर टीका करणार नाही अस तो म्हणत आहे. त्याच सोबत रत्नागिरी मधील भीमसैनिकांनी सांगितले आहे इथून पुठे जर कुणी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अप शब्द काढला तर त्याला आम्ही सोडणार नाही.
गोविळ गावातील आंबेडकरी चळवळीच्या जनतेने त्या भडव्याला असा काहि चोप दिलाय, कि परत हा भडवा कोणत्याच महापुरुषांबद्दल तर सोडाच पण कोणत्याच जयभिम वाल्याच्या नादाला सुद्धा लागणार नाही.

No comments: